बंगळुरु : कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि कोडगूच्या पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मंत्री एस. आर. महेश यांनी सितारामन यांच्यावर वैयक्तीक टी ...
४० शेळ्यांना रानात चारा खावू घालून घराकडे परतत असताना जोरदार पावसाने वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचिवण्याची अफलातून कामगिरी शिवराज भंडारवार याने २० आॅगस्ट रोजी सायंकाळी केली. या कामगिरीबद्दल शिवराजचा जिल्हा परिषद शाळेत सत्कारही करण्यात आला. ...
मुरगूड : मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग मुरगूड-कापशी- ...
अहेरीजवळील गडअहेरी नाल्याच्या पुलावरील रपट्याचे स्लॅब वाहून गेले. या ठिकाणी माती व दगड शिल्लक आहेत. या पुलावरून मार्गक्रमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...
सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली असून सायखेडा, चांदोरीसह गोदाकाठ भागातील गावांना पुराचा धोका संभवतो. त्यामुळे खबरदारी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या २२ जवानांची तुकडी चांदोरी येथे रात्री उशिरा दाखल झाली. नायब तह ...
केरळ येथे झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याने मूलभूत गरजांचा अभाव निर्माण झाल्याने देशभरातून मदतीचे हात पुढे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिन्नरकरही मदतीसाठी पुढे आले आहेत. ...