युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाची विषबाधा होते. जनावरे मृत्युमुखी पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून ‘निकृष्ट चारा सकस करणे’ याबाबत मार्गदर्शन केले जाते. ...
Kharif Season : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणं आणि DAP खताच्या साठ्यातील तुटवड्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागणी लाखोंच्या घरात असतानाही उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी ह ...
Kharif Season : खरीप पेरण्यांचा हंगाम तोंडावर येऊनही अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यांसह डीएपी खताच्या कमतरतेचा मोठा सामना करावा लागत आहे. मागणीपेक्षा खूपच कमी पुरवठा झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. वेळेवर साठा उपलब्ध न झाल्यास, पेरण्य ...
Bhat Ropvatika भातशेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. खरीप भाताची लागवड करताना प्रथम रोपवाटिकेमध्ये भाताची रोपे तयार करतात आणि नंतर भात खाचरामध्ये रोपांची लागवड केली जाते. ...
तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात उत्पादित केलेल्या खते, बियाणांची राज्यात आवक होत आहे. महाराष्ट्रात मान्यता नसलेल्या बियाणांची विक्री केली जात आहे. ...