किणी (ता. हातकणंगले) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र कुमार पाटील यांनी नऊ महिन्यांत ६० गुंठे क्षेत्रांत तब्बल ४५ क्विंटल हळदीचे उत्पादन घेऊन सार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...
असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकांच्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीच्या आरोग्यातर विपरीत परिणाम होत आहे. ...
Biofertilizer use पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणाऱ्या जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंच्या वाहकांमध्ये केलेल्या मिश्रण म्हणजे जैविक खत, जिवाणू संवर्धक होय. ...
Organic Farming : सेंद्रिय शेती ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, तसेच उत्पादन वाढविणारे इतर रासायनिक घटकांचा वापर पूर्णपणे वर्ज्य केला जातो. ...
Suru Us Lagwad महाराष्ट्रात जास्तीत जास्त फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी सद्यस्थितीत सुरु उसाचे व्यवस्थापन कसे कराल? पाहूया सविस्तर. ...