सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये आता थेट काजू खरेदी केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष म ...
Umed Scheme : राज्यातील ग्रामीण महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेची नवी क्रांती घडवून आणली आहे. 'उमेद' अभियानामुळे राज्यातील तब्बल ७३ लाख महिलांनी व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्यापैकी २६ लाख महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. बचतगटांच ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी दाट धुके आणि दिवसभर कडक उष्मा आणि सायंकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ...
Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदी केंद्रांना टाळे लागल्याने शेतकऱ्यांना आता खासगी बाजारातच कापूस विकावा लागत आहे. मात्र बाजारात हमीभावापेक्षा क्विंटलमागे सुमारे ५० ...
Matsya Palan Yojana : मत्स्यपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना (PM-MKSSY) अंतर्गत मत्स्यपालन विमा घेतल्यास शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंत प्रोत्साहन रक्कम मिळू शकते. वाचा ...
स्वतःच्या मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवावे का बक्षीसपत्र करावे? याबाबत बऱ्याच ज्येष्ठांची गल्लत होते. खरेतर या दोन्ही दस्तांची जातकुळी वेगळी आहे. मृत्युपत्राचा अंमल ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतर होतो. बक्षीसपत्राद्वारे दिलेले हक्क आणि अधिकार हे त्या व्यक ...
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी परिणाम दिसत आहे. विदर्भात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून उष्णतेची लाट कायम असताना, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान वि ...