Kapus Kharedi : सिल्लोड शहरात गेल्या २० दिवसांपासून ठप्प असलेली कापूस खरेदी अखेर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पणन संचालकांनी १८ जिनिंगना 'ना हरकत प्रमाणपत्र' देत त्यांना सबयार्ड घोषित केल्याने आता सीसीआयमार्फत कापूस खरेदी तत्काळ सुरू होणार असू ...
गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता चव्हाण यांनी केले आहे. ...
Wheat Crop Disease : रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढलेला असतानाच जिल्ह्यातील काही भागांत गव्हाच्या पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाची पाने पिवळी पडत असून वाढ खुंटत असल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने श ...
Agriculture News : शेतकऱ्यांशी थेट संपर्क राहावा यासाठी कृषी अधिकाऱ्यांना मोफत सिमकार्ड देण्यात आले. मात्र मोबाइलची सुविधा नसल्याने जिल्ह्यातील १८७ सहायक कृषी अधिकाऱ्यांकडून सिमकार्ड स्वीकारणे बाकी असून, शासनाची योजना प्रत्यक्षात अडचणीत सापडली आहे. ( ...
Animal Winter Care Tip : सध्या राज्यभर हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. त्यामुळे मानवाप्रमाणेच गुरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. यामुळे जनावरांना विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. अशावेळी पशुपालकांनी जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन ...
यंदाच्या गाळप हंगामात खासगी साखर कारखाने ऊस गाळपात पुढे आहेत. मात्र, त्यात सहकारी साखर कारखान्यांचा जास्तीचा साखर उतारा ठेवण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. ...
VBG RAMJI Scheme : शेतीतील मजुरांचा वाढता तुटवडा लक्षात घेता केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)' अर्थात 'व्हीबीजी रामजी' या नव्या अधिनियमामुळे पेरणी व कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे मजूर ...