keli niryat आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने व आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटून ही शांतता प्रस्थापित होत नसल्याने आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही. ...
गावठी वांग्याचे 'क्रॉस' करून तयार केलेले हे कलमी रोप बुरशीजन्य रोगांना कमी बळी पडते. त्यामुळे पारंपरिक वांग्याच्या तुलनेत ३० ते ४० टक्के अधिक उत्पादन मिळते. ...
रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे शेती आणि मानवी आरोग्य धोक्यात आले असताना, कौठा येथील शेतकरी दर्शन शंकरराव खराटे यांनी एक नवी वाट चोखाळली आहे. त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात रासायनिक खताचा वापर न करता, पपईमध्ये हळदीचे आंतरपीक घेऊन भरघोस ...
हंगाम लागल्याने गहू, तूर व हरभऱ्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आवक वाढताच शेतमालाचे दरात घसरण झालेली आहे. हमीदरापेक्षा कमी दर मार्केटमध्ये आहे. ...
Success Story : पतीच्या निधनानंतर अनेक महिलांचे आयुष्य संकटात सापडते. मात्र बारूळ (ता. कंधार) येथील प्रेमला संजय कदम यांनी संकटाला शरण न जाता जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या संसाराची गाडी पुढे नेली. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.०८) मार्च रोजी एकूण ३९८२६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ११६६७ क्विंटल लाल, २२९५८ क्विंटल लोकल, १९९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजार ...