तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आह ...
Sugarcane Workers : ऊसतोड फडावर कोयता उचलणारी मजुरांची मुले आता शाळेच्या वर्गात वही-पेन्सिल हातात घेताना दिसत आहेत. परभणी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या अनिवासी हंगामी वसतिगृहांमुळे ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना गावातच राहून शिक्षण घेण्याची संधी मिळत आह ...
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांसाठी हे आवर्तन राहणार असून सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ...
हापूस (अल्फान्सो) शब्द हा कोकणचा, महाराष्ट्राचा व देशाचा अमूल्य ठेवा आहे. भारतीय आंब्याच्या व्यापारामध्ये व्यापारीदृष्ट्वा 'हापूस' हा शब्द परवलीचा व आर्थिक (शेकडो कोटी रुपये) मूल्याचा आहे. ...
Rabi crops : पर्यायी आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवसाला यंदा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उत्पादन खर्च, पाणी, मजुरी आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी सुरक्षित पर्यायांकडे वळल्याने जवस पीक दुर्लक्षित राहिले आहे. (Rabi crops) ...
मधमाशी संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, तसेच मध आणि मधमाश्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून 'मधुपर्यटन' वाढवणे, या उद्देशाने 'उडदावणे' (ता. अकोले) या गावाची निवड करण्यात आली आहे. ...