लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बीसाठी पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडले - Marathi News | After much back-and-forth, the first round of water for Rabi season has finally been released from the Vishnupuri project. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बीसाठी पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडले

Vishnupuri Water : विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे रब्बीसाठी पाणी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमदार बोंढारकर यांनी पुढाकार घेत पाटबंधारे मंत्री, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केल ...

ऊसापासूनची गूळ निर्मिती, आपल्या घरी येणारा गूळ नेमका कसा तयार करतात, वाचा संपूर्ण प्रक्रिया  - Marathi News | Latest news Gul How is sugarcane jaggery made Read the complete process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसापासूनची गूळ निर्मिती, आपल्या घरी येणारा गूळ नेमका कसा तयार करतात, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

Sugarcane Jaggery : एकीकडे साखरेचे उत्पादन दुसरीकडे गूळ तयार करण्याची प्रक्रिया जोमात सुरु आहे. ...

Cotton Awareness Program : कापूस उत्पादन वाढीसाठी करखेली येथे शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद - Marathi News | latest news Cotton Awareness Program: Scientist-farmer interaction at Karkheli to increase cotton production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादन वाढीसाठी करखेली येथे शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद

Cotton Awareness Program : कापूस शेतीत उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब आवश्यक असताना, करखेली येथे आयोजित शेती दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. (Cotton Awareness Program) ...

हवामान बदलाचा होतोय शेतीवर थेट परिणाम; आंबा, काजू, नारळ बागांना फटका - Marathi News | Climate change is having a direct impact on agriculture; Mango, cashew, coconut orchards are affected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलाचा होतोय शेतीवर थेट परिणाम; आंबा, काजू, नारळ बागांना फटका

अवकाळी पावसासारख्या हवामान बदलाचा शेतीवर थेट परिणाम होतो. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारची वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली की कोकणात अवकाळी डोकावतो. लहरी हवामानाच्या या प्रदेशात येथील आंबा, काजू, नारळ, भात सारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत ...

Kapus Kharedi : चुकीच्या स्लॉट बुकिंगमुळे कापूस विक्री खोळंबली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kapus Kharedi: Cotton sales disrupted due to incorrect slot booking Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चुकीच्या स्लॉट बुकिंगमुळे कापूस विक्री खोळंबली वाचा सविस्तर

Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी 'सीसीआय'कडे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करताना होणाऱ्या चुकीच्या नोंदणीमुळे अनेक शेतकऱ्यांना विक्रीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे जिनिंग क्षमतेचा अपव्यय होत असून, बाजार समितीने शेतकऱ्यांना अचूक माहिती भरण्याचे आवाहन केले ...

कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाला मुहूर्त मिळाला; वाचा कधी सुटणार पाणी - Marathi News | The turning point of the Kukdi Left Canal has arrived; Read when the water will be released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाला मुहूर्त मिळाला; वाचा कधी सुटणार पाणी

गेल्या काही दिवसांपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली जात होती. ज्यावर आता मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

Natural Farming : रासायनिक शेतीला ब्रेक; जालन्यात नैसर्गिक शेतीला गती वाचा सविस्तर - Marathi News | latest news Natural Farming: Break to chemical farming; Accelerate natural farming in Jalna Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक शेतीला ब्रेक; जालन्यात नैसर्गिक शेतीला गती वाचा सविस्तर

Natural Farming : शेती टिकवायची असेल तर निसर्गाशी मैत्री करावी लागेल. याच विचारातून जालना जिल्ह्यात नैसर्गिक शेतीकडे मोठ्या प्रमाणावर पावले टाकली जात आहेत. (Natural Farming) ...

रब्बीतील करडई उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; वाचा काय आहेत कारणे - Marathi News | Farmers turned their backs on safflower production in Rabi; Read the reasons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीतील करडई उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; वाचा काय आहेत कारणे

तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आह ...