कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे. ...
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत आता शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. तेलबिया प्रक्रिया युनिट, प्लांट, तेलघाना आणि गोदामांसाठी प्रकल्पाच्या खर्चाच्या ३३ टक्के किंवा जास्तीत जास्त ९.९० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले ज ...
वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे. ...
साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...
jamin kharedi भारतीयांसाठी जमीन खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक नसून एक भावनिक सुरक्षादेखील असते. फ्लॅटप्रमाणे जमिनीचे मूल्य कमी होत नाही आणि सोन्यापेक्षाही अधिक पटीने परतावा देण्याची क्षमता जमिनीत असते. ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत मंजूर झालेल्या ६५७ सिंचन विहिरींची कामे नरेगाच्या संकेतस्थळावरून अचानक बंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विहिरींचे खोदकाम पूर्ण केलेल्या लाभार्थीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...