लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

कृषी विभागाच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना - Marathi News | The first group of farmers leaves abroad under the Agriculture Department's Farmers Foreign Study Tour Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे. ...

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेल घाणा टाका आणि ९.९० लाख रुपयांचे अनुदान मिळवा - Marathi News | Under the National Edible Oil Mission, throw away oil and get a subsidy of Rs. 9.90 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेल घाणा टाका आणि ९.९० लाख रुपयांचे अनुदान मिळवा

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत आता शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. तेलबिया प्रक्रिया युनिट, प्लांट, तेलघाना आणि गोदामांसाठी प्रकल्पाच्या खर्चाच्या ३३ टक्के किंवा जास्तीत जास्त ९.९० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले ज ...

Soil PH Level : मातीचा पीएच कशामुळे बिघडतो आणि तो किती असायला हवा, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Soil PH level A pH level between 6.0 and 7.5 is ideal for optimal crop production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातीचा पीएच कशामुळे बिघडतो आणि तो किती असायला हवा, वाचा सविस्तर

Soil PH Level : मातीत मिसळलेली अन्नद्रव्ये सेंद्रिय आहेत की रासायनिक याची ओळख पिकांना करता येत नाही.  ...

सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक - Marathi News | Summer sesame will be profitable this year due to the highest price; An important crop that will arrive in a short period of time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक

वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे. ...

रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन? - Marathi News | We will have to wait for Raigad's famous white onion; When will it arrive in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन?

साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...

जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा - Marathi News | If you want a higher return on your investment in land, then you must consider these four things while buying it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा

jamin kharedi भारतीयांसाठी जमीन खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक नसून एक भावनिक सुरक्षादेखील असते. फ्लॅटप्रमाणे जमिनीचे मूल्य कमी होत नाही आणि सोन्यापेक्षाही अधिक पटीने परतावा देण्याची क्षमता जमिनीत असते. ...

मनरेगा संकेतस्थळावरूनच ६५७ विहिरींची कामे झाली अचानक गायब; शेतकऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | 657 wells suddenly disappeared from the MNREGA website; farmers in a state of shock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनरेगा संकेतस्थळावरूनच ६५७ विहिरींची कामे झाली अचानक गायब; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत मंजूर झालेल्या ६५७ सिंचन विहिरींची कामे नरेगाच्या संकेतस्थळावरून अचानक बंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विहिरींचे खोदकाम पूर्ण केलेल्या लाभार्थीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | Farmers loans in the state will be restructured; How exactly will it benefit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील तब्बल १७.२९ लाख शेतकऱ्यांच्या २६,६५८.७७कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. ...