काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, हा व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला 'विश्वासघात' असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्नही विचारले आहेत. ...
Halad Market : हळद उत्पादकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे १३ फेब्रुवारीच्या लिलावात कान्डी हळदीच्या दरात मोठ्या घसरणीमुळे शेतकरी सावध झाले असून बाजारातील आवकही लक्षणीयरीत्या घटली आहे. पुढे दर आणखी पडणार की साव ...
Milk Revolution 2.0 : दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देत शेतकरी आणि महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. श्वेत क्रांती २.० अभियानाच्या माध्यमातून दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार, दूध खरेदीत वाढ आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सध्या निसर्गाचा कोप नाही, तर रानटी हत्तींचा अघोषित 'कर्फ्यू' सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून विखुरलेला हत्तींचा कळप आता पुन्हा एकत्रित झाला असून, त्यांनी आपला मोर्चा थेट काजू बार्गाकडे वळवला आहे. ...
Sugarcane Harvester Scheme : राज्यात ऊसतोड मजुरांची संख्या घटत असताना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. 'राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियान' अंतर्गत ऊस हार्वेस्टर खरेदीसाठी तब्बल ३५ लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. (Sugarcane ...
केंद्र सरकारने देशांतर्गत साखर बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी देशातील कारखान्यांसाठी अतिरिक्त ५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. यामुळे साखरेच्या दरात फारशी वाढ होणार नसली तरी देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत ह ...