खरीप हंगाम २०२५-२६ च्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टी, पुराच्या पाण्याने ६ लाख ५३ हजार २६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. शेतकऱ्यांना शासकीय अनुदानासोबतच प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळणे ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मणदूर (ता. शिराळा) परिसरात अलीकडे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेकडो एकर शेती पडीक राहिली आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे ५ हजार ९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ...
Krushi Yantrikikaran Yojana : कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्र खरेदीसाठी अनुदानाची वाट पाहणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. निधीअभावी पूर्वसंमती प्रक्रिया थांबविण्यात आल्याने सुमारे ४ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नेमके काय झाले आणि ...
Chana Procurement : कमी बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार आजपासून नवीन हरभऱ्याची खरेदी सुरू होत आहे. नेमकी कशी होणार खरेदी प्रक्रिया आणि कोणाला मिळणार ला ...
राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ऑनलाइन करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे वैधमापन विभागाचे नियंत् ...