राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ऑनलाइन करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे वैधमापन विभागाचे नियंत् ...
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामामध्ये ८ लाख ८३ हजार ६९ मे. टन ऊस गाळप करून ९ लाख २७ हजार १९७ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता करण्यात आली. ...
Pashupalan Yojana : शासनाच्या आर्थिक मदतीमुळे कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून अनेकजण दररोज रोख उत्पन्न मिळवत आहेत. नेमक्या कोणत्या योजना मिळतात आणि कोणता व्यवसाय ठरतोय सर्वाधिक फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर.(Pashupalan Yojana) ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची, तर गाय दुधासाठी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. ...
साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपी रक्कम थकवल्याने गाळप परवाना दिला नव्हता. तरीही या कारखान्याने मागील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप केले होते. ...