Wheat Management : गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात असताना शेतात मोठ्या प्रमाणात काड शिल्लक राहते. अनेक शेतकरी ते जाळून टाकतात, पण हा निर्णय तुमच्या जमिनीला मोठा फटका देऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, नेमकं काय करावं आणि काय टाळावं? जाणून घ्या सविस्तर (Wheat M ...
maharashtra weather update रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ...
आखातातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ...
उन्हाळ्याचा वाढू लागल्याने तडाखा रसवंतीसाठी उसाच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असून, येथील ३१०२ वाणाचा ऊस गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कोलकातापर्यंत पोहोचला आहे. ...