लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात पतीपत्नी बराच काळ एकत्र राहिल्याने त्यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरुन वादविवाद होऊ लागले. त्यात दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढल्याने ही प्रकरणे अधिकच ताणली जाऊन ती पोलिसांपर्यंत पोहचली. ...