जागतिक मंदी आणि महागाईच्या सावटाखालीही आर्थिक स्थैर्य ठेवून गतिमान विकास साधण्यास भारत सक्षम असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. ...
EPFO: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निवृत्ती वेतन बचत योजनेसाठी वेतन मर्यादा (वेज सिलिंग) वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. तसेच झाल्यास कर्मचाऱ्यांना जास्त बचत करता येणार आहे. ...
Indian Railway: गेल्या १६ महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून १७७ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. जुलै २०२१पासून दर तीन दिवसांत एक भ्रष्ट अधिकारी किंवा कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात आले आहे. ...
एचपीमध्ये सध्या ५०,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एचपीने त्यांच्या आर्थिक वर्ष २०२२ च्या पूर्ण वर्षाच्या अहवालादरम्यान कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. ...
भारतात ट्विटरचे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी हाेते. त्यापैकी जवळपास १८० ते १९० कर्मचाऱ्यांना मस्क यांनी घरी बसविले. आता ते भारत, जपान, इंडाेनेशिया आणि ब्राझील येथे टीम उभारणार आहेत. ...
राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. ...