भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान हे इतर मतदानाप्रमाणे नसतं. तर त्यासाठी खूप काळजीपूर्वक मतदान करावं लागतं. या निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणारं पेन हे विशिष्ट्य प्रकारचं असतं. हे पेन तयार करणारी कंपनी ते केवळ निवडणुकीसाठीच ...
Maharashtra Legislative Council Election: राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय तापमान वाढलेले असातानाच निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीमधून जुलै महिन्यात रिक्त होणाऱ ...