दहावी आणि बारावीची परीक्षा ही आता आटोपली असून, पहिली ते नववीच्या परीक्षेचे नियोजन शालेयस्तरावर प्रत्येक शाळेत सुरू आहे. कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव शाळेवर पडल्याने शाळेची ही आर्थिक परिस्थिती खालावली. हा तोटा भरून काढण्यासाठी काही शाळांनी शुल्क अधिनियम ...
कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करत ताटकळत राहावे लागते. ...
SSC & HSC Exams Result: राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत. ...
Mumbai University: विद्यापीठामध्ये संशोधनाला चालना मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा पेट परीक्षा घेण्याचे आश्वासन मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ...
कोणत्याही स्तरावरच्या परीक्षेमुळे खूप ताण होऊ शकतो. परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन करण्याची गुरुकिल्ली स्मार्ट व योग्य प्रकारे केलेला अभ्यास आहे ज्यामुळे आपल्या प्रयत्नांमुळे लक्षवेधी प्रदर्शन आपण देऊ शकता. ...