राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत. ...
गुगल मॅपने रस्ता दाखवला. त्यात पूल बंद असल्याचे कोणतेही फलक सार्वजनिक बांधकाम व जलसंपदाने न लावल्याने धरणाच्या पाण्यात कार बुडाली. दोघे जण वाचले. मात्र कार चालकाचा यात बळी गेला. शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...