पत्नीचे निधन झाले. पाच मुलांची जबाबदारी अंगावर पडली. वर्षभरापासून संसाराचा गाडा एकट्यानेच ओढत असलेल्या बापाच्या डोक्यात नको, तो विचार शिरला आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. ...
Rajgurunagar Crime: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये विद्यार्थ्यांमधील वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात शिक्षक शिकवत असताना भांडण झाले, त्यातूनच धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ...