देवनदीसह म्हाळूंगीचा उगम असणाऱ्या औंढापट्टा परिसरातील तसेच आढळाचे पाणी वळवून भोजापूर धरणात आणले तर सिन्नरसह संगमनेर तालुक्याचे भविष्य काळातील पाण्याचे संकट दुर होईल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे अशी माग ...
उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ् ...
बुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या आठ प्रकल्पांपैकी दुर्गबोरी आणि दिग्रस बुद्रूक कोल्हपूरी बंधारा पूर्णत्वास गेला आहे. ...
नाशिक : जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने गुरुवारी नाट्यमय वळण घेतले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या आदेशान्वये सकाळी गंगापूर, दारणा धरणातून पाणी सोडल्यानंतर ते नांदूरमधमेश्वरपर्यंत पोहचले असतानाच पाटबं ...
नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड् ...
गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाºया पाण्याला सायंकाळी अचानक ब्रेक लावण्यात आला. १७ दलघमी म्हणजे ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. प्रत्यक्षात अवघा २ दलघमी विसर्ग केल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले. ...