महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. ...
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले असतानाही धरण परिसरातील काही शेतकरी पाण्याची चोरी करीत असल्याचे तक्रारी येताच मंगळवारी पोलीस, महसूल व पाटबंधारे विभागाने विद्युत पुरवठा खंडित करुन एक इलेक्ट्रिक मोटार पंप, दहा बंडल केबल साहित्य ...
मंजूर कोट्यापेक्षाही जास्त पाणी महापालिका उचलते.. आणि तरी जर ते कमी पडत असेल तर पाणी नेमकं जातंय याचा शोध किमान महापालिकेने घ्यावा पाण्यावरून काहीजण विनाकारण जलसंपदा खात्याला दोष देत आहे. ...