पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे. ...
पाषाण येथील रहिवासी असलेला अजय हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. ...
खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेर तलावातील गाळ काढण्याचे काम निवृत्त सैनिकांच्या पुढाकाराने आणि पुण्यातील ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार असून, यामुळे माळराने पिकाऊ होणार असून, पाणीसाठाही ...
कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधून पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे ...
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर मोठ मोठे झाडे उगवली आहे़ त्याचबरोबरच धरणाची माती ढासळू नये म्हणून लावण्यात आलेले दगडही गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहेत़ त्यामुळे भविष्यात हे धरण शंभर टक्के भरले तर मातीच् ...
अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झा ...