सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे. ...
डॉ. शाहू रसाळ यांच्या ‘प्रेमात खरोखर जग जगते’ आणि ‘कविता: महात्मा गांधी आणि इतर दिवंगतांच्या नावे’ या दोन काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले. ...
ध्यान : ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे असे नाही तर प्रत्येक कामातच परमेश्वराला पाहणे. आपण फक्त आनंदाने काम करायचे व फळाचा निर्णय परमेश्वराला घेवू द्यायचा. ...
साहित्यरत्न रणझुंजार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या ९८ व्या जयंतीनिमित्त जोशाबा विचारमंच व शिव-शाहू पोवाडा मंचच्यावतीने ‘अण्णाभाऊंना शाहिरी मुजरा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ...
हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, कोल्हापूर संचालित समर्थ विद्यामंदिर आणि समर्थ विद्यालय, उचगाव पूर्व या शाळेच्या वतीने कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचन आणि अभिनयातून विद्यार्थ्यांनी ‘विंदां’च्या बालकविता सादर केल्या. ...