जीवनशैलीतील झपाट्याने होणारा बदल अयोग्य आणि अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा वाढून मधुमेह होतो. परंतु, आहाराचे नियोजन व व्यायाम केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मधुमेहामुळे पायावर होणारे दुष्परिणाम टाळण्याठी नियमित चालणे आणि हातापायाचा व्यायाम कर ...
आज आपल्या देशामध्ये शिक्षण हे उत्पन्नाचे साधन मानले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळवून प्रतिष्ठा मिळणार यासाठी शिक्षणाकडे बघितले जाते. परंतु सुविधा व पैसा असतानाही अनेक व्यक्ती अस्वस्थ असतात, त्याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. त् ...
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस ...
‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रम ...
चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्द ...
प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून सदाचार संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा, सामर्थ्य व कौशल्य माणसात रुजविते त्याला अध्यात्म म्हणतात, असे प्रतिपादन लेखक सावळीराम तिदमे यांनी केले. ...
सामाजिक संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांचे अस्तित्व अल्पकालीन झाल्याची खंत विनायक रानडे यांनी व्यक्त केली. ...
उष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यात कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून पुणेकर आता कांस्य मसाजचा अनुभव घेत आहेत. ...