जळगाव जिल्ह्यात झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि वादळी गारपिटीने रब्बी हंगामाला मोठा तडाखा दिला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २१ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे २७ हजार ६३१ शेतकरी संकटात ...
आठवड्यापासून असलेल्या ढगाळ हवामानाचे रूपांतर मंगळवारी बेमोसमी पावसात झाले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी उभा गहू आडवा झाला. शेतातील काढलेला तसेच लागवड केलेल्या कांद्यासह फळबागा व द्राक्षाचे मोठे नुकस ...
दोडका हे भाजीपाला शेतीतील एक महत्त्वाचे पीक मानले जाते. या पिकाला बाजारात चांगली मागणी आहे आणि ते कमी कालावधीत भरपूर आर्थिक फायदा मिळवून देण्यारे पीक म्हणून देखील प्रचलित आहे. ...
मक्याच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी कृषी विभागाने संबंधित बियाणे कंपनीला पत्र पाठवून येत्या २ फेब्रुवारीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे निर् ...
Rajma Cultivation : बदलते हवामान आणि वाढता खर्च पाहता घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय शोधत 'राजमा' या नव्या पिकाची लागवड सुरू केली आहे. (Rajma Cultivation) ...