pik pahani mandhan रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीची मुदत दि. २४ जानेवारी रोजी संपली असून दि. २५ जानेवारीपासून सहाय्यक स्तरावरील पुढील पीक पाहणी सुरू झाली आहे. ...
मागील पाच वर्षांत वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीत सातत्याने वाढ दिसून आली आहे. सरासरी क्षेत्र ८९ हजार हेक्टरवरून १ लाख १८ हजार हेक्टरवर पोहोचले. त्यातही शेतकऱ्यांना मुबलक सिंचन सुविधा आणि दमदार पावसाचा आधार मिळाल्यामुळे यंदा प्रत्यक्ष पेरणी जवळपास १ ...
Union Budget 2026 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रविवारी (दि. १) सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. ...
भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव आणि वडोद तांगडा परिसरात यंदा काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सुमारे २५ एकरात राजमा या पिकाची लागवड केली असून, हे पीक जोमात बहरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. ...
तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक संकटे उभी आहेत. यातील प्रमुख संकट म्हणजे गेल्या अनेक पीक वर्षापासून एकाच जमिनीत उसाचे पीक घेतल्यामुळे एकरी ऊस उत्पादन घटत चालले आहे. ...
जळगाव जिल्ह्यात झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि वादळी गारपिटीने रब्बी हंगामाला मोठा तडाखा दिला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २१ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे २७ हजार ६३१ शेतकरी संकटात ...