थंडी आता हळूहळू ओसरत असून फेब्रुवारीत राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल जाणवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार या महिन्यात तापमानाचा आलेख सातत्याने चढता राहणार असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. ...
तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ...
Watermelon Crop : बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड (टरबूज) पिकाची लागवड केली आहे; मात्र सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर फलधारणेचा अभाव दिसून येत आहे. वेलीवर आलेली फुले सुकून गळून जात असल्यामुळे केलेला लागवड खर्च व मेहनत वाया जाण्याच्या भीतीने शेतक ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक संकटे उभी आहेत. यातील प्रमुख संकट म्हणजे गेल्या अनेक पीक वर्षापासून एकाच जमिनीत उसाचे पीक घेतल्यामुळे एकरी ऊस उत्पादन घटत चालले आहे. ...
दररोज होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शेतीतील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारून प्रयत्न करत असले तरी अपेक्षित परिणाम न मिळाल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. ...