देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नवज्योत सिंग सिद्धू यांचा पाकिस्तान दौरा आणि दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीचा वाद संपुष्टात येण्याचे नावच घेत नाहीय. ...
सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले़ याबद्दल भाजपशासित सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भागवत यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.काँग्रेसच ...
सॅनफ्रॅन्सिस्को येथे आयोजित हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी खासगी सचिव म्हणून मुलालाच नेल्याच्या मुद्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसने हा मुद्दा अतिशय गंभीरतेने घेतला असून राष्ट्रीय पातळीवरदेखील या ...