देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला - युवक काँग्रेसच्या राज्यभर घेण्यात आलेल्या पक्षातंर्गत संघटनात्मक निवडणुकीत प्रदेश सचिवपदासाठी रिंगणात असलेले सागर देवेंद्र कावरे हे प्रदेश स्तरावर सचिवपदी निवडुण आले आहेत. ...
मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगात सुरु आहेत. त्यातच, काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. ...
भोपाळमधील लालाघाटी ते दसरा मैदानापर्यंतच्या 13 किमीच्या रॅलीला त्यांनी सुरुवात केली. यावेळी भोपाळमध्ये जागोजागी लागलेले शिवभक्त राहुल गांधी यांचे पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांच्या हातामधली गणेश मूर्ती काँग्रेसच्या हिंदुत्ववादी भुमिकेबद्दल बरेच काही सांग ...
प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएममध्ये झालेली युती ही धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे सदस्य आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांची निवड करावी, असे पक्षातील विविध गटांनी एकत्रितरीत्या सुचविल्याने त्यांच्या नाव ...