देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरवाढीच्या निषेधार्थ सांगली विधानसभा कार्यक्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्यावतीने गुरुवारी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणासमोरील पेट्रोलपंपावर गाजर आंदोलन करण्यात आले. वाहनधारकांना गाजर भेट देऊन शासनाच्या दुटप्पी भूमिकेची माहितीही देण ...
परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांचा समाधानकारक खुलासा करावा किंवा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने बुधवारी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मालमत्ताचे चुकीचे सर्वेक्षण करुन जालना नगरपालिकेने मालमत्ताचे क्षेत्रफळ वाढवून जास्तीची कर आकारणी भरण्यासंबधीच्या नोटीसा नागरिकांना पाठवल्या आहेत. त्या नोटीसा तातडीने मागे घेवून नाव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी ...
आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे. ...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. ...