देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो टिपिकल पुरुषी चेहरा आणि भडक मेकअप. पण आता त्याही पलीकडे जाऊन नागरिक आणि माणूस म्हणूनही त्यांना स्वीकारायला सुरुवात झाली आहे ...
सोलापूर : लोकसभेला काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न ... ...
लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदाता यादीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना निवेदन सोपविण्यात आले. निवेदनात नागपूर लोकसभा क्षेत्रात ३४ हजार नावे आणि रामटेक क्षेत्रात ३ ...
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे. ...
गांधी यांनी स्वत:च्या सुत्रांकडून राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य नावे तयार केली आहेत. प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांमध्ये त्यांच्याकडची नावे नसल्याने त्यांनी खर्गे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. ...
हेराल्ड हाऊस प्रकरणी दिल्ली हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्यामध्ये काँग्रेस आणि नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. ...