देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोल्हापूर येथील मंगळवारपेठेतील अॅड. कल्याणी माणिकराव माणगावे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. कोल्हापूरच्या युवतीला पहिल्यांदाच या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी सोमवारी (दि.८ ...
काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. ...
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतही व्हिडिओद्वारे सत्ताधाऱ्यांच्या मागील पाच वर्षांतील कामाचे वाभाडे काढणार, की प्रचारासाठी आणखी नवीन ट्रीक वापरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ...
निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. ...