देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. ...
गुजरातमध्ये महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी (Gujarat Municipal Corporation Election 2021 Result) सुरू आहे. एकूण ६ महानगरपालिकांमधील ५७६ वॉर्डांमध्ये मतदान घेण्यात आले. ताज्या कलांनुसार, सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर आहे. सुर ...
Coronavirus in Maharashtra, Fake corona report making gang active in Amravati: राज्यात कोरोना रुग्णवाढीमुळे ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असताना दुसरीकडे मात्र बनावट कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट देणाऱ्यांची टोळी सक्रीय झाल्याचा आरोप अमरावतीमधील ...