देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Ajit Pawar Statement on Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाविकास आघाडी सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. ...
Congress And Modi Government Over Bank Strike : मोदी सरकार हळूहळू एक एक सरकारी संपत्ती विकत आहे. त्यामुळेच आज बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. ...
ते म्हणाले, राज्याच्या पोलीस यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी आहेत. ते अनेक किचकट प्रकरणांचा चांगला तपास करीत आहेत; परंतु त्यानंतरही केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप केला. ...
सोमनाथ मतदारसंघातील विमल चुडासामा गेल्या आठवड्यात टी-शर्ट घालून आले, तेव्हाच अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी आक्षेप घेतला होता. यापुढे टी-शर्ट घालून सभागृहात न येण्याचे आवाहन केले होते. तरीही चुडासामा आज टी-शर्ट घालून आले. ...