हा अपघात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कामामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला. ...
बिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करून बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, देशात सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमात पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करावे. ...