farmer arjun patekhede पावसावर अवलंबून असलेली, हलकी व कमी उत्पादनक्षम अशी ही जमीन अनेक शेतकऱ्यांसाठी ओझेच ठरली. अर्जुन पाटेखेडे यांनी मात्र माळरानावरील शेतीचे चित्र बदलून दाखवले. ...
बदलत्या हवामानामुळे पारंपरिक पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असताना राळा (नाचणी) हे पोषक तृणधान्य शेतकऱ्यांसाठी आशेचे पीक ठरत आहे. कमी पावसात, हलक्या जमिनीत तसेच डोंगराळ भागातही तग धरू शकणारे हे पीक शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. ...
चार ते पाच वर्षात रोपे, औषधे व मजुरीवर लाखो रुपये खर्च झाले. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा बोजा मात्र तसाच राहिला. परिणामी आसलगाव येथील शेतकरी श्रावण पुंजाजी श्रीनाथ यांनी वैतागून एक हेक्टर क्षेत्रावरील सीताफळाची फळबाग जेसीबीच्या साह्या ...
Jigaon Water Project : महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, आगामी काळात सिंचनासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाअंतर्गत शेती सिंचनासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, य ...
Samruddhi Mahamarg Block: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याने बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक असणार आहे. ...
शेतकऱ्यांच्या पिकांवर थेट परिणाम करणाऱ्या बनावट कृषी औषधांच्या विक्रीचा गंभीर प्रकार लोणार येथे उघडकीस आला आहे. बनावट द्रावण विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. ...