श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्यात जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातही राजकीय मोर्चेंबांधणीला सुरूवात झाली आहे, यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...
आगामी निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तीन पक्षांची तडजोड झाली असून, नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ...
PCMC Election Results 2026 भाजपचे ३३, राष्ट्रवादी (शरद पवार)चे ५, अपक्ष ३, शिंदेसेनेचे २ आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत ...
Ladki Bahin Yojana Benefit Stop: बुलढाणा जिल्ह्यात ई-केवायसी मधील त्रुटीमुळे ३० हजार महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबला आहे. योजना बंद होण्याच्या अफवेमुळे महिलांची जिल्हा कार्यालयात धाव. वाचा सविस्तर. ...
BMC Election Result 2026 Statistics : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ चा अधिकृत निकाल. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेला किती मते मिळाली? २२७ जागांचे पक्षनिहाय विश्लेषण वाचा. ...
नवी मुंबई महापालिका निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने झाली. २८ प्रभागांमधील १११ सदस्य निवडीसाठी ९ लाख ४८ हजार ४६० मतदारांची नोंदणी झाली होती. ...