आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जन ...
आष्टी तालुक्यात शासकीय टँकरच्या माध्यमातून १७७ गावांसह अडीचशे वाडया-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या सीना आणि मेहकरी धरणात आता १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात २ लाख ३५ हजार नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लाग ...
तालुक्यातील पेंडगाव येथे रस्ता ओलांडतांना भरधाव कारने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या उमा रामभाऊ माळी (७० रा.पांढरवाडी ता.गेवराई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथे गुरुवारी लोकसभेसाठी मतदान सुरु असताना बंदोबस्तावरील पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस पाटलास एका मद्यपीने बेदम मारहाण केली. ...