भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) एकाच आठवड्यात दोन मोठ्या घोषणा केल्या आणि भारतीय क्रिकेटला धक्का दिला. कोहलीच्या याच घोषणेवर आता टीका होऊ लागली आहे. ...
टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडणार असल्याचं कोहलीनं जाहीर केलंय. पण बीसीसीआयनंही त्यानंतरचा संपूर्ण प्लान तयार केलाय. जाणून घेऊयात... ...
बीसीसीआय कुंबळे यांच्यासह लक्ष्मण यांच्याशीदेखील संपर्क करण्याच्या तयारीत आहे. लक्ष्मण हे गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद संघाशी जुळलेले आहेत. तरीही कोचपदासाठी कुंबळे हेच प्रबळ दावेदार मानले जातात. ...
Virat Kohli News: विराटच्या राजीनाम्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यापासूनच त्याचे एकदिवसीय संघातील कर्णधारपदही धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
who is the new coach of Team India: मुख्य कोच रवी शास्त्री आगामी टी20 विश्व कपनंतर आपले पद सोडण्याची शक्यता आहे. बीसीसीआय किंवा शास्त्रींकडून यावर खुलासा आलेला नाही. बीसीसीआय डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा असल्याने शास्त्रींचा एक महिन्याचा कार्यक ...