बॅँकेचा लाभांश का मिळत नाही तोटा का वाढला याबाबत प्रशासक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्याची चौकशीच करा असा प्रस्ताव हेमंत धात्रक यांनी मांडला. त्याला सर्व सभासदांनी होकार दिला. त्यानंतर चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. ...
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवघे दोन दिवसच बँका सुरु राहणार आहेत, असे वृत्त आज सकाळपासूनच पसरले होते. मात्र, पडताळणीअंती ही अफवा असल्याचे उघड झाले. ...
नुकत्याच नोकरीला लागलेल्या किंवा उद्योग सुरु करणाऱ्या माणसानेही सुरुवातीपासून किमान 500 रुपयांपासून सुरुवात केली पाहिजे. आता केवळ 500 रुपयांपासून आपण गुंतवणूक कोठे करु शकतो ते पाहू. ...
योग्य बचत केल्यामुळे तसेच आर्थिक शिस्तीचे काही नियम सुरुवातीपासून पाळल्यास महिलांना भविष्यात सुरक्षित जीवन जगता येते. त्यासाठी अगदी काटेकोर नियोजनही करावे लागते. आर्थिक कमाई करणाऱ्या महिलांनी या पाच मुद्द्यांचा विचार नक्की केला पाहिजे ...
खासगीकरण हा बँकिंग क्षेत्रातील अडचणींवर उपाय निश्चितच नाही. सहकारी बँकांचा मूळ उद्देश नफा कमावणे नाही. त्यामुळे सहकारी बँकांचे खासगीकरण झाले तर ते सहकाराच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासणारे असून, खासगीकरणाने सहकारी बँकांचे प्रश्न सुटणार नाही, ...