आशियातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारसमिती जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निर्षेधार्थ आज बंद ठेवण्यात आली होती, तसेच उपबाजार समिती विंचूरही बंद होती. ...
भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले. ...
गतवर्षीच्या हंगामात साठवणूक केलेला शेतमाल आता शेतकऱ्यांजवळ शिल्लक नाही. गतवर्षी अतिपावसाने किमान ५० हजार हेक्टरमधील तूर पिकाचे मोठे नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे व सार्वत्रिक तूर पिकाची अशीच स्थिती असल्याने तुरीची मागणी वाढताच भावदेख ...
सरकारने नाफेडमार्फत २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या अटी शर्तीबाबत शेतकऱ्यांत रोष असताना आता नाफेडने कांद्याचे दर तब्बल १३६ रुपयांनी घटविल्याने बळीराजाच्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे. ...