अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी ...
अहमदनगर: जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र पाठवून न्यायालयातील सर्व कामकाज व्हॅर्चुअल करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हे पत्र जनहित याचिका म्हणून दाख ...
अहमदनगर: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणा-या ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. आठ दिवसांपासून ऑक्सीजनसाठी रुग्ण दारोदारी फिरत असून खासगी डॉक्टरांनीही ऑक्सिजन मिळत नसल्याने हात टेकले होते. तरीही याबाबत जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही. शहरातील डॉक ...
लोकसंख्येच्या दृष्टीने नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचार्यांचाही सहभाग आहे. ...
निंबळक : गेल्या दोन महिन्यापासून हिंगणगाव नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी कमी न झाल्यामुळे ग्रामस्थांना पुलावरून जाणारा मार्ग बंद झाला ... ...
सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले. ...
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. ...