ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाला की मग गृहस्थ आश्रमात प्रवेश होतो. गृहस्थ आश्रमात सुद्धा संयमाने राहून प्रजासातत्य राखावे लागते आणि याच वेळी वानप्रस्थ आश्रमाची तयारी करावी लागते. पण माणसे येथेच निष्काळजीपणा करतात. भविष्याचा विचार व तजवीज केली तर म्हातारपण ...
अकोले : पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तालुक्यातून संगमनेरला तांदूळ भरलेला ट्रक पकडला. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ...
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार १५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. ...
निंबळक: - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निंबळक ग्रामस्थांनी गाव सात दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . सोमवार संध्यापासून यांची अंमलबजावणी होणार आहे . याबाबत प्रशासनाला कळविले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे यांनी दिली. ...
निंबळक: - पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे,उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कुशलतेने करणे गरजेचे आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे .गुणवत्तेबरोबरच सुसंस्कारीत,राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारे विद्यार्थी शाळाशाळांमधून घडले पाहिजेत अस ...
राजूर:-बाळंतपणासाठी महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रात आली असताना या उपकेंद्रातील आरोग्य सेविका चक्क घरात लपून बसल्या.अखेर गावातील सुईन आणि आशा सेवीका यांनी प्रयत्न केल्यानंतर तीन तासांनी त्या महिला नैसर्गिकरित्या बाळांत झाल्या,बाळ आणि बाळं ...
नेवासा : जगाच्या कल्याणाचे पसायदान मागणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासामध्ये कोरोना मुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.जगभर देशात-राज्यात आणि अगदी प्रत्येक गावात ही कोरोना विषाणू महामारीचे थैमान घातलेले असतांना केंद्र व राज्य शासन,प्रशासन,पो ...