पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. ...
‘हीच वेळ आहे़़़ क्षयरोग निर्मुलनाचे वचनपूर्ती करण्याची, क्षयमुक्त जगासाठीची, तपासणीची आणि क्षयबाधितांपर्यंत पोहोचण्याची’ असे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि़२४) जगभर क्षयरोग दिन साजरा होत आहे़ ...
वेदांतातील प्रस्थानत्रयी म्हणजे दाशोपानिषदे, ब्रह्मसूत्र, भगवतगीता, या तिन्हीला प्रस्थानत्रयी म्हणतात. तसेच वारकरी संप्रदायातील प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरी, ...
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही भूमिका काय ठरवण्याच्या फंदात पडू नका. ...