रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे शेती आणि मानवी आरोग्य धोक्यात आले असताना, कौठा येथील शेतकरी दर्शन शंकरराव खराटे यांनी एक नवी वाट चोखाळली आहे. त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात रासायनिक खताचा वापर न करता, पपईमध्ये हळदीचे आंतरपीक घेऊन भरघोस ...
मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
हंगाम लागल्याने गहू, तूर व हरभऱ्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आवक वाढताच शेतमालाचे दरात घसरण झालेली आहे. हमीदरापेक्षा कमी दर मार्केटमध्ये आहे. ...
Success Story : पतीच्या निधनानंतर अनेक महिलांचे आयुष्य संकटात सापडते. मात्र बारूळ (ता. कंधार) येथील प्रेमला संजय कदम यांनी संकटाला शरण न जाता जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या संसाराची गाडी पुढे नेली. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.०८) मार्च रोजी एकूण ३९८२६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ११६६७ क्विंटल लाल, २२९५८ क्विंटल लोकल, १९९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजार ...
Land Acquisition : राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारने भूसंपादन प्रक्रियेत बदल केला आहे. संयुक्त मोजणीनंतर तातडीने मूल्यांकन करून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया जलद होणार आहे. (Land Acquisition) ...
Gahu Bajarbhav : गव्हाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव कमी मिळत असल्याने किमान आधार भावाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (Gahu Bajarbhav) ...