Orange Crop Insurance : अतिवृष्टीने संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले असून, विमा कंपनीने फक्त हेक्टरी १५ हजार रुपयेच दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विमा नियमांनुसार ५० हजार रुपये मिळणे बंधनकारक असतानाही भरपाई अपुरीच राहिल्याने अकोट तालुक ...
Doodh Ganga Project : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्ह्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून पशुपालकांना ५० ते ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे आणि १०० टक् ...
MGNREGA Scheme : राज्यातील रोजगार हमी कामांमध्ये मोठी तफावत समोर आली आहे. फेस ई-केवायसी (e-KYC) मोहिमेत तब्बल २१ लाख ८१ हजार मजूर सापडतच नाहीत, अशी अधिकृत नोंद समोर आली आहे. जाणून घ्या काय आहे कारण ...
Madhache Gaon Yojana : शेतीपूरक मधमाशीपालनाला चालना देण्यासाठी राज्याने राबवायला घेतलेल्या 'मधाचे गाव' या महत्वाकांक्षी योजनेला सुरुवातीलाच आर्थिक ब्रेक लागला आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या आमझरीसह दहा गावांना मंजूर निधी अद्याप मिळालेला नाही, तर दु ...
Cold Wave in Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिवाळ्याने आपली पावलं रोवली असली तरी आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे हवामान विभागाने वर्तविली आहेत. (Cold Wave in Maharashtra) ...