खरीप हंगामात पावसाने धुळधाण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु मुबलक पाणीसाठ्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. आतापर्यंत विक्रमी १४९ टक्के पीक पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पीक पेरा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून ये ...
Cotton Market Rate : यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी आवक तसेच जागतिक व देशांतर्गत पातळीवरील घडामोडींचा परिणाम म्हणून कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. सध्या कापसाचे दर प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, ...
PM Kisan Yojana: देशभरातील लाखो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे २०२६ च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापूर्वी शेतकऱ्यांना २२ वा हप्ता मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतो. ...
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत आता शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. तेलबिया प्रक्रिया युनिट, प्लांट, तेलघाना आणि गोदामांसाठी प्रकल्पाच्या खर्चाच्या ३३ टक्के किंवा जास्तीत जास्त ९.९० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले ज ...