पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासू ...
राज्यातील मुस्लीम समाजबांधवांना उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून आरक्षण देण्याची मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचे पुर्व मतदार संघाचे आ.अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयावर दोन तासांहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले. ...
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ९ ऑगस्टच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी तसेच या आंदोलनाला दिशा देण्यासाठी शुक्रवारी (दि.3) नाशिकमधील सिद्ध पिंपरी येथे सिद्धीगणेश मंदिराच्या आवारात मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बै ...