लहानपणापासून आई-वडील आपल्या मुलांवर एकसारखे संस्कार करतात. तरीसुद्धा प्रत्येकाचा व्यवहार, विचार करण्याची पद्धती, आवड-निवड निराळी असते. आज समाजात गर्भसंस्काराचे खूप महत्त्व आहे. ...
आपले जीवन किती अस्थिर आहे हे ‘कोविड-१९’ने दाखवून दिले असून, निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत काळजी न करता त्याच्याशी लढायला शिकायला हवे. यासाठी शांतचित्ताने भगवंताचे नामस्मरण करीत कर्तव्य पार पाडणे आणि एकमेकांना धीर देत आनंदी राहणे एवढ ...