पाणीचोरीला कायमचा आळा घालण्यासाठी एमआयडीसी मोठ्या जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव डोंबिवलीतील एमआयडीसीकार्यालयाने ...
महानगरात महिलांसाठी पुरेशा संख्येने प्रसाधनगृहे नसल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० लाख लाख लोक मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. ...
एकीकडे खासगी बसगाड्यांवर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारलेला असताना दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) अनेक बसफेऱ्या वेगवेगळ्या ...
विरोधकांमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून डावलल्याने राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ...
पालिकेच्या कर विभागाने एकूण १९० कोटींच्या करवसुलीपैकी १० महिन्यांत केवळ ४० टक्केच वसुली केली आहे. त्यानंतर, सक्तीच्या वसुलीसाठी २६ फेब्रुवारीपासून बॅण्डबाजा वाजवत कर वसूल करण्याची संकल्पना ...
उल्हासनगर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला होता. त्या वेळी नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले होते. पण, गेल्या काही दिवसांत भूमाफियांनी खुल्या जागा ...
वक्तृत्व, गायन, स्वरचित काव्यवाचन, ब्रेलवाचन, वादविवाद आणि प्रश्नमंजूषा अशा स्पर्धांत दृष्टिहिनांनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या प्रकाशाने उजेडाची वाट दाखवली. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत विविध संवर्गांतील महिला बचत गटांची नोंदणी झाली आहे. येत्या काही महिन्यांत खुल्या महिला बचत गटांची नोंदणी केली जाईल ...